narali purnima information in marathi  नारळी पौर्णिमा हा सण समुद्र किनाऱ्यावर राहणारे मासेमारी करणारे कोळी लोक साजरा करतात. कोळी लोकांना मुंबईचा मूळ रहिवाशी अशी ओळख आहे.

हा सण मुबंईत जास्त प्रमाणात साजरा केला जातो. Happy Narali Purnima 2023 यावर्षी हा सण ३१ ऑगस्ट गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे.

narali purnima information in marathi


नारळी पौर्णिमा (happy narali purnima)त्याचे महत्व काय ? कोळी लोक हा सण का साजरा करतात, हा सण साजरा करण्यामागचे कारण काय? कोळी लोकांचा पोशाख कसा असतो ?कोणता दिवस नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.

 

आपणास सर्वांना माहीतच असेल कि आपल्या महाराष्ट्र्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे आणि या समुद्रावरती त्याठिकाणचे कोळी लोकांचे जीवन निर्भर आहे.

 

आपले कोळी लोक श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात आणि त्यादिवशी समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.

श्रावण पौर्णिमा /नारळी पौर्णिमा या दिवशी सर्व बाहेर गेलेले लोक परत येतात आणि हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.

 

 

नारळी पौर्णिमेच्या अगोदर काही दिवस कोळी लोक देवदर्शन करत फिरत असतात जस जसा नारळी पौर्णिमेच्या सण जवळ येईल तेव्हा ते आपल्या राहत्या ठिकाणी पोहचतात.

 

narali purnima in marathi  नारळी पौर्णिमे च्या सण आनंदात पार पडल्यावर समुद्रातील धोका टळल्यावर ते मासेमारी करण्यास सुरुवात करतात.

 

 

 

श्रावणी /नारळी पौर्णिमेचे महत्व narali purnima information in marathi:

पौर्णिमेच्या काही काळ काही दिवस अगोदर कोळी लोक समुद्रात धोका असतो म्हणून ते समुद्रात उतरत नाहीत.

ते त्याकाळात देवदर्शन करून पोर्णिमेच्यावेळेस परत आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी येतात.

 

कोळी लोक समुद्रात न जाण्याचे एक नैसर्गिक कारण आहे ते म्हणजे त्या काळातच पाऊस जास्त असतो आणि समुद्रात त्या काळात लाटा असतात त्यामुळे कोळी लोक समुद्रात श्रावणी पौर्णिमा / नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय उतरत नाहीत.

 

समुद्र हे ठिकाणी वरून देवतेचे राहण्याचे वास्तव्याचे ठिकाण म्हटले जाते त्यामुळे हे लोक समुद्राची रीतीप्रमाणे  समुद्राला गोड नैवद्य दाखवून सोन्याचा नारळ(सोनेरी कागदाचे वेस्टर्न गुंडाळे जाते) पाण्यात सोडला जातो.

 

समुद्र वरून देवाला नारळाची कारंजी आणि भाताचा नैवद्य दिला जातो. वरून देवाला पश्चिम दिशेचा रक्षक म्हटले जाते.

पौर्णिमेच्या दिवसाला नारळी पदार्थाला महत्व असते, तसेच शुभ आणि  शक्तीचे प्रतीक मानले जाते.

 

नारळी पौर्णिमा दिवशी पूजा केल्यावर सागरातील संकट दूर व्हावे सागराची आपल्यावर कृपा रहावी या उद्देशाने ही पूजा केली जाते.

 

 

narali purnima नारळी पौर्णिमा कशी करतात :

नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला पूजेच्या नैवेद्य तयार करण्यात व्यस्त असतात.

पूजेला नारळी भात,  ओल्या नारळाच्या करंज्या,  नारळी पाक तयार करण्यात मग्न असतात या दिवशी कोळीवाड्यात उत्साह जास्त असतो.

पुरुष मंडळी आपल्या होड्या रंगरंगोटी करून सजऊन तयार केलेल्या असतात.

नारळी पौर्णिमेला सोन्याचा नारळ अर्पण करून गोड नैवेद्य देऊन आपल्या होड्या कोळी बांधव समुद्रात लोटतात.

त्यादिवशी कोळीगीतावर डान्स देखील केले जातात आणि त्यादियावषी नारळ फोडण्याचा खेळ देखील खेळला जातो.

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव जो नारळ समुद्राच्या पाण्यात सोडतात ते म्हणजे ज्या समुद्रातील मोट्या लहरी असतात त्यावर वरून देवाने ताबा ठेवावा.

 

 

कोळी लोकांचा पोशाख :

कोळी लोक त्यादिवशी पारंपरिक वस्त्र कंबरेला रुमाल, डोक्याला लाल टोपी, आणि tshirt घालून त्या आनंदी दिवासाची सुरवात केली जाते.

स्त्रिया या भर्जरी लुगडी घालून सोन्याचे दागीने हे घालतात त्यामुळे ते दृश्य हे पाहण्याजोगे असते.

 

 

 

कोळी महिला काय साकड घालतात :

सर्व स्त्रिया जेव्हा सागराची पूजा करतात तेव्हा त्या वरून समुद्रादेवतेकडे हे मागणे मागतात कि,आम्हाला मासे सापडावे आणि जेव्हा आमचे लोक (घरधणी) मासे पकडण्यासाठी येतील जातील तेव्हा त्यांचे रक्षण करा अश्या प्रार्थना करतात.

 

नारळी पौर्णिमेच्या दिवशी महिला या कोळीगीतावर डान्स करून मिरवणूक काढली जाते आणि नारळ फोडण्याचे खेळ खेळले जातात.

 

 

नारळाचे महत्व :

नारळात औषधी गुण आहेत म्हणून नारळाला देखील पवित्र फळाचा म्हणून दर्जा आहे. ओला नारळ खाल्यावर शारीरिक उष्णता कमी होते

खोकल्यात जर रक्त येत असेल तर ओला नारळ खावा. नारळ भाजून ज तेल येते त्यापासून त्वचारोग बरे होतात असे अनेक रोग हा नारळ

 

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post