महाराष्ट्र पोलीस भरती , तलाठी भरती आरोग्य भरती अश्या भरती करता ( vyakaran marathi) मराठी व्याकरण हा टॉपिक जास्त मार्क देऊन जातो, जर आपण हा विषय याचा अभ्यास क्लिअर केला नाही तर आपण हे २० ते २५ मार्क गमावणार आहोत त्यामुळे मराठी व्याकरण महत्वाचे ठरते.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांना माहित आहे कि, एक मार्क कमी पडल्यावर काई वाटते त्यामुळे आपण अगोदरच व्यवस्तीत अभ्यास करून जायचा आहे.
मित्रांना माहीतच असेल आपण जनरल नॉलेज , मराठी व्याकरण, चालू घडामोडी , अंकगणित, बुद्धिमत्ता अश्या सर्व विषयाचे ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरु केल्या आहेत त्या टेस्ट सिरीज तुम्ही द्याव्या.
vyakaran marathi |
Post a Comment