अंकगणित हे सरळसेवा भरतीला प्रत्येक पेपर मध्ये २५ ते ३० मार्कचे असते त्यामुळे (ankganit marathi) अंकगणित & बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण यावरील प्रश्न हे महत्वाचे आहेत.
आपण या सिरीज मध्ये परीक्षेत जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न देणार आहोत आणि हे प्रश्न आम्ही MCQ पद्धतीत देणार आहोत ते तुम्ही सोडवावे.
अंकगणित &बुद्धिमत्ता |
Post a Comment